कोल्हापूरचा १५ वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा

कोल्हापूरचा १५ वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा

जानेवारी 12, 2026

आई अंबाबाईचा आशीर्वादाने कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवाच फडकणार कोल्हापूर मधील महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजयाचा निर्धार कोल्हापूर 12 : – कोल्हापूरकर नागरिकांना काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन घडवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त

Read More