कोल्हापूरचा १५ वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा
आई अंबाबाईचा आशीर्वादाने कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवाच फडकणार कोल्हापूर मधील महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजयाचा निर्धार कोल्हापूर 12 : – कोल्हापूरकर नागरिकांना काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन घडवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त
